HW News Marathi

Tag : Corona Virus

Covid-19

सुरुवातीच्याच दिवसात एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करणारा दुसरा कोणता मुख्यमंत्री झाला नाही !

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या सामना करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर...
महाराष्ट्र

पंकज मुंडेंच्या आवाहनाला जनतेने दिली साथ, गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथीला घरातून वाहिली श्रद्धांजली

News Desk
बीड | लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ६ वी पुण्यतीथी आज गोपीनाथ गडावर अतिशय सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली, पंकजा मुंडे यांनी फेसबुक वर पोस्ट केली...
Covid-19

गेल्या २४ तासात सर्वाधिक ८,९०९ रुग्णांची नोंद, तर देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ओलांडला २ लाखांचा टप्पा

News Desk
मुंबई | देशात २४ तासात ८ हजार ९०९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २१७ जणांचा कोरोनामुळे प्राण गामावले आहे. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या...
महाराष्ट्र

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

News Desk
मुंबई | अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज (३ जून) दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे,...
Covid-19

#CycloneNisarga : मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. हे चक्रीवादळ आज (३ जून) अलिबाग दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला...
Covid-19

#CycloneNisarga : चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबरोबर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड...
Covid-19

आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजारांवर

News Desk
मुंबई | राज्यात आज १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २२८७ नवीन...
Covid-19

HW Exclusive : हिवरेबाजार गावात कोरोनाचा शिरकाव नाही, सरपंचांनी सांगितले ‘हे’ कारण

News Desk
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. पण, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप नाही. यामागचे कारण म्हणजे हिवरेबाजर...
Covid-19

कोरोनाप्रमाणे ‘हे’ देखील संकट थोपवून मागे परतवू !

News Desk
मुंबई | कोरोनाचे संकट थोपवले आणि परतवण्याच्या मार्गवर आहोत तसेच हेही संकट परतवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम...
Covid-19

#NisargaCyclone : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

News Desk
मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसचे संकट असताना आता निसर्ग चक्रीवादळ नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रा सज्ज तर आहेत....