HW News Marathi

Tag : Drought

राजकारण

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk
मुंबई | 2019 च्या निवडणुका कशा जिंकायच्या, कोणाला कसे पटकायचे याची व्यूहरचना आखली जात आहे. राज्यकर्ते निवडणुकांचाच विचार करणार असतील तर दुष्काळाला पटकी कोणी द्यायची?...
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटीकडून मोफत पास

News Desk
मुंबई | यंदा महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या दुष्काळाच्या झळा राज्यातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या...
राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk
पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला...
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk
मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला...
राजकारण

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र !

News Desk
मुंबई | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळ तीव्र झाल्या असून राज्यात विविध भागात रोज वाढलेली असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी...
राजकारण

दुष्काळ उपाययोजनांसाठी केंद्राकडे ७ हजार कोटीची मागणी

News Desk
उस्मानाबाद | ‘राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही आज ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला’, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
राजकारण

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती केंद्रला मान्य होणार का?

swarit
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यापैकी ११२ तालुक्यात गंभीर स्वरुपाचा तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा...
महाराष्ट्र

जाणून घ्या… या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

swarit
मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. खरिप हंगामातील पीक नुकसानीचे ‘ऑन द स्पॉट’...
राजकारण

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit
बीड | सरकारने राज्यात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून सर्व माहिती सरकारी फायलीतून मंत्रालयातपर्यंत पोहचविण्याच आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यामध्ये सगळे मंत्री दुष्काळी दौरा करण्यास...
राजकारण

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

Gauri Tilekar
मुंबई | सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा,...