HW News Marathi

Tag : farmer

मुंबई

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk
मुंबई | हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. त्यामुळे कोबी, वांगी, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. यामध्ये आता...
राजकारण

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींनी मिरचीपूड फेकली घटना सचिवालयात घडली. याआधी केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली. भरसभेत त्यांच्यावर चप्पल...
राजकारण

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र !

News Desk
मुंबई | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळ तीव्र झाल्या असून राज्यात विविध भागात रोज वाढलेली असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी...
राजकारण

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk
मुंबई | पावसाळय़ाच्या सुरुवातीला मान्सूनचे अंदाज जाहीर होतात त्यानुसार बळीराजा खरीप हंगामाचे नियोजन करतो.कोणते पीक घ्यायचे ते ठरवतो. पुन्हा त्यासाठी लागणारे कर्ज हे त्याच्या पाचवीलाच...
देश / विदेश

‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मागे

swarit
नवी दिल्ली | ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मध्यरात्री मागे घेण्यात आले. भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्ली येथील किसान...
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे पुरेसे लक्ष नाही | शरद पवार

swarit
जळगाव | सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. देशातील ८० टक्के लोक शेती करतात, त्यापैकी ६० टक्के शेती ही निसर्गावर...
महाराष्ट्र

जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा ? | अशोक चव्हाण

swarit
नांदेड | भाजप सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु फडणवीस...
कृषी

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

swarit
औरंगाबाद | पावसाच्या आगमनाबरोबर शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यास सुरुवात करतात. परंतु गेल्या दोन महिन्यात खरीप हंगामात मराठवाड्यात ३५.२...
कृषी

शेतक-याने दिल्या जानकरांना शिव्या

News Desk
अहमदनगर | राज्यात दूध दरवाढीवरुन तसेच दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान राज्यसरकारने द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संप पुकारला आहे. दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन संतप्त झालेल्या...
कृषी

सरकार आता रिलायन्स, रामदेव बाबा यांच्या दुधाची वाट पाहतेय का? 

News Desk
नागपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध आंदोलन सुरू केले आहे. या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर, पावसाळी अधिवेशनात देखील पडताना दिसत आहे....