HW News Marathi

Tag : Maha Vikas Aaghadi

देश / विदेश

महाविकासआघाडीतील नाराज काँग्रेस नेते लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार

News Desk
मुंबई | राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये वारंवार अंतर्गत कुरबुरी समोर येताना दिसत आहेत. महाविकासआघाडीतील काँग्रेस नेते पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चा सुरु...
महाराष्ट्र

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द  

News Desk
मुंबई | राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील एक निर्णय रद्द केला आहे. फडणवीस सरकारने राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी...
Covid-19

परप्रतियांना फुकट सोडणाऱ्या सरकारकडून दलालांमार्फत जनतेची लूट !

News Desk
मुंबई | गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांची ई-पासच्या नावावर सध्या लूट सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इशारा देण्यात आला आहे....
Covid-19

राजू शेट्टी आता काजू शेट्टी, मंत्रिपद गेल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला !

News Desk
मुंबई | राज्यभरात आज (१ ऑगस्ट) झालेल्या दूध दरवाढीच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या दोघांमध्ये...
Covid-19

राजू शेट्टींची ‘ही’ लुटूपुटूची लढाई, ते सरकारी आंदोलक !

News Desk
मुंबई | “राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची ही लुटूपुटूची लढाई केवळ सरकार वाचवण्यासाठी आहे”, असा टोला राज्याचे...
महाराष्ट्र

तीन चाकी कुठे न्यायची हे चालक नाही, मागे बसलेली सवारी ठरवते !

News Desk
मुंबई | “महाविकासाआघाडीच्या ऑटो रिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”, असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस...
Covid-19

हे तर ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk
मुंबई । “हे भ्रमित ठाकरे सरकार आहे”, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर आज (१ जुलै) बोचरी टीका केली आहे. त्याचप्रमाणे,...
देश / विदेश

काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा, आठवलेंचा सल्ला

News Desk
मुंबई | “महाराष्ट्र सरकारमध्ये जर काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेसने राज्य सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा”, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास...