मुंबई | देशात रोजच नव्या गमतीजमती घडत असतात. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा खेळही नवा नाही. सत्य आणि वास्तव याच्याशी सुतराम संबंध नसलेले लोक देशाच्या भविष्यावर उसासे...
नवी दिल्ली | लोकसभेचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला...
नवी दिल्ली | एनडीएतील मित्र पक्षांची आज (२१ मे) संध्याकाळी मेजवानीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता...
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) तत्पूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा...
नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (२१ मे) म्हणजेच लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली...
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार संपल्यानंतर म्हणजेच शुक्रवारपासून (१७ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आणि संदेशांचा प्रचार, प्रसार करणारे...
नवी दिल्ली | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (२१ मे) २८ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांची...
नागपूर | देशात लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) संध्याकाळी विविध वृत्तसंस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. या एक्झिट...
मुंबई । देशात लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडले असून आता या निवणुकांचे निकाल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध वृत्तसंस्थांनी...
मुंबई। देशात आज अतिशय वेगळ वातावरण पाहयाल मिळत आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी लोकसभा मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर केले ते सर्व प्रसारमाध्यमे सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे २३...