HW News Marathi

Tag : Vanchit Bahujan Aaghadi

महाराष्ट्र

द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलिसांची नावे जाहीर करा, अटक करा अन्यथा…!

News Desk
पुणे | सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच NIAअंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस...
Covid-19

१२ ऑगस्टला लॉकडाउनच्या विरोधात ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन !

News Desk
पुणे | केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा...
Covid-19

आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, नाहीतर…! प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

News Desk
मुंबई |“आम्ही तुम्हाला १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो. सर्वकाही सुरू करा. आता आमचा अंत पाहू नका. आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका”, असे म्हणत वंचित बहुजन...
Covid-19

…तर चंद्रकांत पाटील अन् फडणवीसांनी इगतपुरीला जाऊन विपश्यना करावी !

News Desk
मुंबई | “सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षे विरोधी पक्ष म्हणून प्रतीक्षा करावी. ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना...
देश / विदेश

उद्धव ठाकरे विनंती आहे, तुम्ही खुदा होऊ नका !

News Desk
मुंबई | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विनंती आहे कि, तुम्ही खुदा होऊ नका”, अशी विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. “अर्थव्यवस्था रुळावर...
महाराष्ट्र

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावी !

News Desk
पुणे | कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो, मात्र अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांना संरक्षण साधन (पीपीई...
Covid-19

मित्रमंडळींना भेटा, फिरायला जा म्हणजे मनातील भीती दूर होईल !

News Desk
मुंबई | “कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही तर लोक एकमेकांना भेटायलासुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे. सरकार सध्या काही भूमिका...
महाराष्ट्र

२४ जानेवारीला होणारा राज्यव्यापी बंद शांततेत पार पाडणार

swarit
मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात येत्या २४ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. दरम्यान या बंदमध्ये एकूण ३५...
राजकारण

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk
मुंबई | राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आज (२४ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा या विधानसभा...
राजकारण

राज्यातील नेत्यांनी विजयाबद्दल केले आहेत ‘हे’ दावे

News Desk
मुंबई | राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आज (२४ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा या विधानसभा...