मुंबई | महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असूनही ते सत्तास्थापनेचा दावा करीत नाहीत. विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. या काळात कोणतेही सरकार स्थापन झाले...
मुंबई। राज्यात सत्ता स्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजव मुख्यमंत्री पदावरून ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे....
मुंबई | “अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे,” असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना आपल्या...
मुंबई | “भाजपकडून सत्ता स्थपानेचा दावा केला नाही, तर सत्ता स्थापनेच्या विलंबाबाबत राज्यपालांशी चर्चा,” केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यातील राजकीय माहिती राज्यपालांना देऊन...
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहिले...
मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार,” असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केला. म्हणजे भाजप मुख्यमंत्री पद शिवसेनेला न देण्याचे स्पष्ट संकेत मुनगंटीवार...
मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा पुन्हा एकदा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत पुढे म्हटले की, “मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार ही...
मुंबई। राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर हटून बसली आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे, मात्र,...
मुंबई । “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. गोड बातमी कधीही येऊ शकते,” असा ठाम विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री...