मुंबई | साधारण दीड वर्षापासून कोरोना सध्या देशात थैमान घालत आहे. वेगात पसरणारा, व्यक्तीपरत्वे, कालपरत्वे आपलं रुप बदलणाऱ्या या विषाणूपासून देशवासीयांपासून सगळेच, अगदी संशोधक, शास्त्रज्ञही...
ठाणे | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक इशाराच दिला आहे. ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
नवी दिल्ली | देशात कोरोनाचं सनकोट ओसरत आहे. कोरोना रोगावर मात करायची असेल तर लसीकरण हा एकाच उपाय आहे. त्यामुळे देशातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचं...
मुंबई | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि...
अहमदनगर | शिवसेना खासदार संजय राऊत आज (३१ जुलै) नगरमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी पुन्हा येईनचा नारा लावला होता. राऊतांनी बोलताना असं म्हटलं की, जोपर्यंत...
नागपूर | नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज (३१ जुलै) पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यावेळी...
अहमदनगर | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद अजूनच वाढलेले दिसले आहे. नारायण राणेंनी चिपळूण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख...
मुंबई | राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचा मनोगत आता व्यक्त केलं आहे. तसंच पूर आल्याच्या...
नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज (३१ जुलै) नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भूमीपूजन पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई | महाराष्ट्रातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच रिझल्ट जाहीर झाला. यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाचं...