नगर | शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच विरोधकांवर टीका करत असतात. राज्यातजी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावरही आता संजय राऊतांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधी...
मुंबई | पेगासस हे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. केंद्राच्या पावसाळी अधिवेशनात देखील या विषयावरून संसदेत विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. देशातील काही...
पुणे | कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने आणि पुराने चांगलेच झोडपून काढलं. या पुरग्रस्त भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली आहे. राज्यपाल...
मुंबई | राजकारणापासून काही काळ दुर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी काल (३० जुलै) कल्याण पूर्वेत भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे....
उल्हासनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सख्खे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका...
मुंबई | ज्येष्ठ नेते आणि राजकारणी गणपतराव देशमुख यांचा काल(३० जुलै) निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने अनेक राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गणपतराव आबांच्या निधनाने...
सांगोला। ११ वेळा माजी आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं काल(३० जुलै) निधन झालं आहे. गणपतराव देशमुख हे आपल्या सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व शेवटपर्यंत करत...
सांगोला। राजकारणातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं काल(३० जुलै) निधन झालं. गणपतराव देशमुखांनी ५० वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून कारकिर्द गाजवली, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू,...
मुंबई। राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक...
सांगोला | वयोमानामुळे विधानसभा निवडणूक लढविणे शक्य नव्हतं म्हणुन शेकापने दुसरा उमेदवार बघावा असे सांगत सलग 11 वेळा दुष्काळी सांगोला विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले शेतकरी कामगार...