HW News Marathi
मुंबई

राणेंना आता काहीच मिळणार नाही | आठवले

मुंबई | नारायण राणेंना आता काहीच मिळणार नाही. परंतु पुन्हा सरकार आल्यास त्याना नक्कीच काहीच मिळेल. राणे राज्यसभेत आले असून आम्ही आता एकत्र आहोत. त्यांना भविष्यात याचा फायदा होईल, असे आठवले यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे मोदीविरोधीच आहेत. ते आमच्यासोबत नाहीत. जोपर्यंत मी मोदींसोबत आहे. त्यांनीही आमच्यासोबत यावे, त्यांनासुद्धा सत्तेत वाटा मिळेल. मोदीपेक्षा मी त्यांच्या टार्गेट आहे. मी जरी टार्गेट असलो तरी मी किती टार्गट आहे, हे त्यांना चांगलेच माहीत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुलीने पळून जावून प्रेमविवाह केला, तिकडे आई-वडिलांनी रेल्वेखाली जीव दिला

News Desk

श्रीदेवी यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचले

News Desk

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

News Desk
कृषी

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

swarit

औरंगाबाद | पावसाच्या आगमनाबरोबर शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यास सुरुवात करतात. परंतु गेल्या दोन महिन्यात खरीप हंगामात मराठवाड्यात ३५.२ टक्के पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता पेरणीचा हंगाम संपला असून आतापर्यंत ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नाही. बीड जिल्ह्यात गेल्या पंधर दिवसात सर्वाधिक ९३.३५ टक्के पेरणी झाली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्यात आतापर्यंत ३५.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात अधिक पाऊस ४९.२ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. सर्वात कमी पाऊस हा औरंगाबाद जिल्ह्यात २५.५ टक्के पडला आहे.मराठवाड्यातील काही तालुक्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे या भागातील शेकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. तसेच मरावाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. गतवर्षी बोंडअळीमुळे यंदा शेतकऱ्यांनी कपसाची लागवड केली नाही.

Related posts

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

News Desk

शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास विदेश दौ-यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk