HW News Marathi
व्हिडीओ

महाविकास आघाडीपासून लोकशाहीला धोका; Chandrakant Patil यांची सरकारवर टीका

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. मीडिया सोबत संवाद साधला त्या दरम्यान पातीलयांनी सरकारच्या अनेक निर्णयावर बोलले आणि त्या बद्दल आपली प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले सरकारने जे काही निर्णय घेतले ते टिकले नही आणि त्यांना एकही निर्णयात न्यायालयाकडून दिलासा मिळाला नही. त्यांनी म्हटल की सरकारचे निर्णय जास्त काळ टिकत नही. विद्यापीठ कायदा केला आहे तो टिकेल आस वाटत का ? किरण दुकानामध्ये वाइन विक्री चा निर्णय घेण्यात आला आहे तो पण टिकणार नही.

#SharadPawar #ChandrakantPatil #UddhavThackarey #SanjayRaut #BJP #Shivsena #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर का आले?

Manasi Devkar

‘मद्या’वरून पेटतंय राज्याचं राजकारण! Nawab Malik आणि Chandrakant Patil यांच्यात जुंपली

News Desk

Raj Thackeray यांच्या सभेवर ‘या’ नेत्यांनी दिला सल्ला

News Desk