HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यांत कडक लॅाकडाऊन कायम राहणार?

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांची संवाद साधताना म्हटले कि, राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर जरा सावकाशच जायला पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.

#UddhavThackeray #Covid19 #MaharashtraLockdown #RajeshTope #RedZones #PositivityRate #GrowthRate #Corona #Unlock

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यातील जनतेची NOTA ला पसंती; Sanjay Raut म्हणाले…

News Desk

“हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका!” – Chitra Wagh

News Desk

‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

Manasi Devkar