जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही, पण विदर्भ आणि मध्य प्रदेश हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये काल 393 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हतनूर धरणाचे
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची ED कडून चौकशी केली जात आहे. त्याच विरोधात आज काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबईत आज आंदोलन केले #RahulGandhi #Congress #SoniaGandhi
पुणे | कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. छोट्या मोठ्या कंपनीतून अचानक कामगारांना कामावरून कमी करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना पुण्यातून एक अशीच बातमी समोर
येत्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयाने फेटाळली
नुकतंच केंद्र सरकारने भारतीय सैन्य दलातील भरतीबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय म्हणजे अग्निपथ योजना लागू करण्याचा. मात्र या योजनेला
केंद्रातील भाजप सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती
अनिल परबाना भीती वाटते म्हणून त्यांनी मुदत मागितली आहे. राहुल गांधी एकदा गेले दोनदा गेले चौथ्यांदा देखील गेले पण सर्वांच्या मनात भीती आहे. गेल्यानंतर काय
मुंबई | ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एका ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या ओबीसी कोट्याच्या प्रश्नावर केलेल्या
केंद्र सरकारचा दडपशाही विरोधात काँग्रेस पक्षाचे राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारची देशातील विरोधी पक्षाविषयी असणारी कटुता व दडपशाही विरुद्ध केंद्र सरकारच्या
देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय