HW News Marathi
राजकारण

‘मोदीमुक्त भारत’ करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा !

मुंबई | समविचार पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र ‘मोदीमुक्त भारत’ करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा आहे. येत्या ४-५ दिवसात आम्ही यासंदर्भात महाघाडी बद्दल मोठी घोषणा करणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.”

राष्ट्रवादी काँग्रेसने आज (१४ फेब्रवारी) मुंबईतील यशवंत सभागृहात झालेल्या बैठकीनंतर अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. समविचार पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी बुधवारी (१३ फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान महाआघाडीत सामील होण्याच्या चर्चा झाल्याच्या माहितीवर पवारांच्या बोलण्यानंतर शिक्कामोर्तब झाला आहे. “लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांना नाही तर सरकारमधील मंत्र्यांना मानसोपचाराची गरज !

News Desk

ठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल

News Desk

महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ?, अखेर आज होणार निश्चित

News Desk