मुंबई | परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अॅपवर देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. मोदी आज (३० जून) सायंकाळी ४ वाजता देशवासियांना बोधित करतील. मात्र, मोदी आज बोलताना...
मुंबई | गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हिंसक हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर...
मुंबई | भारताला जसे मित्रत्व निभावता येते, तसे डोळ्यात डोळे घालून योग्य उत्तरही देता येते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माधमातून...
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की...
मुंबई | चीन सीमेवर सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले असून त्यांनी चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. सरकारच्या या...
मुंबई | सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी...
मुंबई | भारत आणि चीनमधी सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. भारत आणि चीन या दोन देशात काल (२२ जून) कमांडर स्तरावरील बैठकीदरम्यान महत्वपूर्ण निर्णय...
मुंबई | लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर चीनला आर्थिक धडा शिकविण्यासाठी भारताने चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम...