नागपूर | कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. पवार...
मुंबई | ‘अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील,’ अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर केली. शेलार...
मुंबई । मोदी आणि ठाकरेंमध्ये विसंवाद करणारे दररोज टीव्हीवर येतात, हे कोण आहे जनतेला दिसते, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय...
मुंबई। राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या कार्यकारिणीची काल (१४ नोव्हेंबर) बैठक पार पडली....
मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची बैठक संपली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप दिले असून वरिष्ठांच्या...
मुंबई | राज्यात बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकांचे सत्र सुरू...
मुंबई | लिलावती रुग्णलायतून डिस्जार्च मिळाल्यानंतर पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर आज (१४ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून तोफ...
मुंबई। राष्ट्रपती राजवट लादली हे दुर्दैव आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती राजवटीचा निषेध केला असता तर त्यांची नियत साफ आहे असे म्हणता आले असते. राष्ट्रपती राजवट...
मुंबई | चर्चा योग्य दिशेने सुरू आहे. निर्णय लवकरच कळेल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. काँग्रेस नेते आणि...