HW News Marathi

Tag : मान्सून

महाराष्ट्र

येत्या तीन दिवसात राज्यात दाखल होणार मान्सून

Atul Chavan
मुंबई। अर्धा जून महिना संपला तरी अजून मान्सूनचा पत्ता नाही. संपूर्ण देश चातकासारखी पावसाची वाट पाहात आहे. महाराष्ट्रातही दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत चालल्या आहे....
देश / विदेश

आनंदवार्ता ! मान्सून केरळमध्ये दाखल

News Desk
मुंबई । धामाच्या धारांपासुन मुक्त करणारा आणि आपल्या सहस्त्र धारांनी भीजवणारा पाऊस अखेर आलाय. मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचे केरळमध्ये आगमन झाले आहे. मागील दोन ते...
महाराष्ट्र

पेरण्या करण्याची घाई करु नका, मुख्यमंत्र्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला

News Desk
मुंबई । यावर्षी देशात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, यंदा पाऊस ७ ते ८ दिवस उशीराने धडकणार असल्याचा अंदाजही...
देश / विदेश

मान्सून श्रीलंकेत दाखल, येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व सरी बरसणार

News Desk
नवी दिल्ली | देशातील जनता ही उकाड्याने हैराण झाली असून अतुरतेने मान्सून वाट पाहत आहे. श्रीलंकेत काल (३ जून) मान्सून दाखल झाला असून लवकरच भारतातही...
Uncategorized

‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले !

News Desk
मुंबई । अवघा महाराष्ट्र पावसाची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहे. मात्र दुष्काळाच्या तडाख्यात भाजून निघालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत....
देश / विदेश

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबणार

News Desk
मुंबई | राज्यातील शेकतकरी दुष्काळाची झळ सोसत असून बळीराजा मान्सूनची मोठा अतुरतेने वाट पाहत आहे. मात्र यंदा मान्सूनला विलंब होण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे....
देश / विदेश

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल

News Desk
नवी दिल्ली | नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (दि.१८) दक्षिण अंदमानात दाखल झाले. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेट भाग...
देश / विदेश

यंदा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार | हवामान विभाग

News Desk
नवी दिल्ली | यंदाचा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचे म्हटले...
महाराष्ट्र

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

Gauri Tilekar
मुंबई | पुढच्या तीन-चार दिवसात मान्सून राज्यातून रजा घेणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालेला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील...