HW News Marathi

Tag : Raju Shetty

कृषी महाराष्ट्र राजकारण

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat
कोल्हापूर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Producer Farmer) मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) आजचे चक्काजाम आंदोलन (Chakkajam Protest)...
राजकारण

Featured “आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण…” , चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Aprna
मुंबई | “आईवडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील, जाऊ दे. आईवरून शिव्या देणे आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा मोदी शाहांना शिव्या देणे सहन करू...
व्हिडीओ

Raju Shetty यांनी MVA तून बाहेर पडण्याचे कारण नव्हते; Jayant Patil

News Desk
राजू शेट्टींनी महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यांना बाहेर पडण्याचे कोणते कारण वाटतेय माहीत नाही...
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; राजू शेट्टी बाहेर पडण्याचं कारण नव्हते! – जयंत पाटील

Aprna
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहून याचा प्रतिवाद करायला हवा यासाठी सर्व पक्षांची ताकद घेऊन देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी लक्ष घालावे हे अभिप्रेत आहे असा...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री 12 सदस्यांची नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार, सूत्रांची माहिती

Aprna
याआधीच्या यादीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि इतर राजकीय नेत्यांची नावे वगळण्यात येणार असून मुख्यमंत्री नवीन यादी पुढील...
महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर, राजू शेट्टींची मोठी घोषणा

Aprna
राजू शेट्टींनी आज कोल्हापूरच्या सभेत महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे....
महाराष्ट्र

“गृहपाठ न केल्यामुळेच तोंडघशी पडावे लागले!”, शेट्टींची पडळकर-खोतांवर टीका

News Desk
मुंबई | “काही उथळ लोक यात घुसले होते. ही गोष्ट खरी आहे. शेवटी शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. याचा गृहपाठ न केल्यामुळे त्यांना...
मनोरंजन

“स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही!” 

News Desk
मुंबई | “भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं,” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत...
महाराष्ट्र

एफ आर पी चे तीन तुकडे करणाऱ्याच्या बाजूनेच शरद पवार! राजू शेट्टींची पवारांवर घणाघाती टीका!

News Desk
बीड। हे सरकार तोंडी सरकार आहे साताऱ्यात अगदी भिजत भिजत शरद पवार म्हणाले होते की मी शेतकऱ्याच्या बाजूने आहे. परंतु एफ आर पी चे तीन...
महाराष्ट्र

स्वाभिमानी संघटनेकडून राज्यभरातील शेतकरी पुत्रांच्या साथीने एकरकमी FRP हॅशटॅग मोहिम..!

News Desk
मुंबई। निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार कडुन FRP अर्थात ऊसदर हा तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला जात आहे.. यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येणार आहे...