HW News Marathi
मुंबई

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत.

येत्या १३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीतील नाणारला भेट देणार आहेत. इथे ते स्थनिक ग्रामस्थाशी संवाद साधणार आहेत. नाणार ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांची मते राज ठाकरे जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रकल्पाबाबत ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

आशियातील मोठा प्रकल्प

राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk

खूशखबर ! मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

swarit
राजकारण

राष्ट्रवादीच्या बैठकीत १० जागांवरील उमेदवार होणार निश्चित

Gauri Tilekar

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत १० जागांवरील लोकसभेचे काही उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सातारा, माढा, कोल्हापूर या जागांबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यनंतर दोन्ही काँग्रेसची एकत्रित बैठक होणार आहे. त्या बैठीकमध्ये जागावाटपाबबत चर्चा होणार आहे. कोणी किती जागा लढवायच्या, मित्र पक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणत्या आणि किती जागा सोडायच्या याबातही चर्चा होणार आहे. गेल्यावेळी लढवलेल्या काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. तर पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही बैठकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related posts

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk

अमित शहांचे शिवसेनेला अल्टिमेटम

News Desk