HW News Marathi
व्हिडीओ

जयंत पाटील फक्त लोकांना भडकवण्याचंच काम करतात ! चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

गेल्या २ महिन्यांहून अधिक काळ शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल (२६ जानेवारी) गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान या आंदोलनाला मोठे हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना या संपूर्ण स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.

#ChandrakantPatil #JayantPatil #FarmersProtest #RedFort #RepublicDay2021 #FarmBill #NarendraModi #ModiGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपने मागच्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ? Vishwajit Kadam यांचं सवाल

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचा अजेंडा चालवतात, कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचा आरोप !

News Desk

“…तर आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना ५ वर्षे वीज मोफत देऊ”; Chandrashekhar Bawankule यांचं वचन |

News Desk