HW News Marathi

Tag : अमरावती

महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वादप्रकरणी पालकमंत्र्यांचे आवाहन

News Desk
सामाजिक, शैक्षणिक समृद्ध परंपरा असलेल्या अमरावती जिल्ह्याचा लौकिक मोठा आहे....
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण; अमरावतीत राजकाणर सुरू, नवनीत राणांचे समर्थकांसोबत घोषणाबाजी

Aprna
अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असून आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकेत बैठक घेऊन या पुतळ्याला सर्व परवानग्या तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी केली होती. तर इथून...
महाराष्ट्र

“हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला!” फडणवीसांची मागणी

News Desk
मुंबई | रझा अकादमी कुणाची बी टीम आहे. हे सर्वांना माहीत आहे. रझा अकादमीवर बंदी घाला, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य...
महाराष्ट्र

“राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे कसे निघालं?” – फडणवीस

News Desk
मुंबई | “राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे कसे निघाले ? यावरुन हा सुनियोजित कट होता हे दिसून येतं,” असा सवाल विधान सभेचे...
महाराष्ट्र

“१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनेचं रिएक्शन होती !”- देवेंद्र फडणवीस

News Desk
मुंबई | “१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनंची रिएक्शन होती, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालं. “मी या घटनेचं समर्थन करणार...
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचार : अनिल बोंडेसह १४ जणांना जामीन मंजूर; नेमका आरोप काय?

News Desk
मुंबई। अमरावती हिंसाचार प्रकरणी माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांना काल (१५ नोव्हेंबर) अटक करण्यात आले होते. बोंडेंसह भाजपच्या १४ जणांवर दंगल...
महाराष्ट्र

“… तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही!”, शेलारांचा मलिकांना इशारा

News Desk
मुंबई | अमरावती हिंसाचारवरून राज्यात रजकारण सुरू आहे. भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमी नेत्यांसोबत बैठक करत असल्याचा फोटो राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक...
महाराष्ट्र

“अमरावती हिंसाचार षडयंत्राचा भाग होता का ?,” मलिकांचा भाजपवर आरोप

News Desk
मुंबई | अमरावती हिंसाचार प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात खळबळजनक खुलासे केले आहेत. “भाजप नेते आशिष शेलार हे...
महाराष्ट्र

अमरावतीत मोठा तणाव, ‘या’ चार जिल्ह्यांतून मागविले पोलीस

News Desk
मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचं पडसाद गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात पडले. राज्यात अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) रझा अकादमीच्या वतीने काढलेल्या रॅलीत जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हिंसक...
महाराष्ट्र

“दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करणं हे भाजपचे षडयंत्र!”

News Desk
मुंबई | त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष नाना...