मुंबई | “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे कामा २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल,” अशी घोषणा उपमुख्यमत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित...
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विस्तार रखडला होता हे खरे, पण तो मार्गी लागला आहे. विस्तारानंतर नाराजांनी असंतोषाच्या ठिणग्या टाकल्या आहेत....
मुंबई | महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र, ठाकरे सरकारच्या विस्तारानंतर तिन्ही पक्षांर्गत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. यात शिवसेनेचे आमदार...
मुंबई | नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी अवघ्या काही तास शिल्लक राहिले आहे. २०१९ या सरत्या वर्षाला बायबाय करण्यासाठी संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले...
मुंबई | मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ठाकरे सरकारने बढती दिली आहे. भिडेंना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. अश्विनी भिडे...
मुंबई । ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा काल (३०डिसेंबर) पार पडला. मात्र, यात मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
मुंबई | “पक्षाप्रमाणे खातेवापट झाले असून उद्या किंवा परवा जाहीर करू,” असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार...
सातारा | महाविकासाआघाडीचा गाभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला आज मंत्रिमंडळ विस्तारात फक्त दोनच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले आहे. सातारा जिल्ह्याला ४ मंत्रीपदे दिली जातील...
मुंबई | ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारा पहिला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून आमदारपदी निवडून...
मुंबई। राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीचा निर्माण झाला. या महाविकासआघाडीचे नेतृत्व शिवसेना...