HW News Marathi

Tag : शेतकरी

महाराष्ट्र

फडणवीस सरकारचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प बळीराजासाठी समर्पित

News Desk
मुंबई । राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज (१८ जून) सादर विधानसभेच्या सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना डोळसमोर ठेवऊन आठण्यात आले...
महाराष्ट्र

राज्यच्या अर्थसंकल्पात ‘या’ महत्त्वाच्या तरतूद

News Desk
मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (१८ जून) शेवटचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दुपारी २ वाजता राज्याचा अर्थसंकल्प...
महाराष्ट्र

पेरण्या करण्याची घाई करु नका, मुख्यमंत्र्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला

News Desk
मुंबई । यावर्षी देशात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, यंदा पाऊस ७ ते ८ दिवस उशीराने धडकणार असल्याचा अंदाजही...
देश / विदेश

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबणार

News Desk
मुंबई | राज्यातील शेकतकरी दुष्काळाची झळ सोसत असून बळीराजा मान्सूनची मोठा अतुरतेने वाट पाहत आहे. मात्र यंदा मान्सूनला विलंब होण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे....
राजकारण

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ मे) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यवार...
राजकारण

मोदींची फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना मदत, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात

News Desk
नवी दिल्ली | महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत ३५ जणांना जीव गमावले...
राजकारण

शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल

News Desk
नवी दिल्ली | नवमतदारांनो, तुम्ही तुमचे पहिले मत हे देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून केले आहे. मोदींच्या या...
राजकारण

भाजपच्या संकल्प पत्रात छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी ६० वर्षांनंतर पेन्शन

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसच्या त्यांच्या जाहीरनाम्यात गरिबांना आर्थिक करण्यासाठी न्याय योजनाची घोषणा केली होती. या योजनेला तोंड देण्यासाठी भाजपने छोट्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना वयाच्या ६०...
महाराष्ट्र

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk
मुंबई | ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झाला? याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर...
राजकारण

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

News Desk
मुंबई | “आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…हागणारा नाही तर बघणारा लाजातो,” असे वादग्रस्त ट्विट करत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले आहे....