फडणवीस म्हणाले, "विधानसभेत नवीन सदस्यांना बोलण्याची वेळ दिला जात नाही, असे ते म्हणाले. फडणवीसांच्या या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, "काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते."...
सोमय्या म्हणाले, "आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी २०१४ मध्ये कोमास स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज कंपनी स्थापन केली. या कंपनीत आदित्य ठाकरे हेच मालक आणि संचालक...
कोरोनामुळे एकिकडे रहिवाशांचे अर्थकारण बिघडले असना अशा प्रकारचा बुर्दंड सरकारतर्फे लादला जात आहे. तसेच अशा प्रकारचा कर मुंबई शहरातील सोसायट्यांना नाही, केवळ उपनगरातील बांधकामांना आकारण्यात...