“चंद्रकांत पाटील आधी झोपेतून जागे व्हा”, संजय राऊतांची विखारी टीका!
मुंबई। राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी अर्थातच विधानसभा निकालानंतर राज्यात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला होता. सरकार स्थापन करण्यासाठी चा मुहूर्त सापडत नव्हता. आणि शेवटी...