HW News Marathi

Tag : flood

महाराष्ट्र

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk
पुणे। गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातला वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला नंतर अनेक ठिकाणी घर उद्ध्वस्त केली. महाड शहरात एकीकडे मुसळधार पाऊस आणि महापुराने...
महाराष्ट्र

‘राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय’, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक!

News Desk
मुंबई। गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने झोडपून काढले कुठे पूरस्थिती तर कुठे दळी पासून अनेकांचे नुकसान झाले, तर याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

सांगलीतल्या पूरग्रस्त महिलांनी अजित पवारांजवळ मांडल्या व्यथा…!

News Desk
सांगली। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी आता पूरग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू केलाय त्यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली...
महाराष्ट्र

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

News Desk
हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किन्नौर येथील बटसेरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू...
महाराष्ट्र

लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन!

News Desk
चिपळूण। पुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानाचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन दिवसात अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष...
महाराष्ट्र

धीर सोडू नका, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, पूरग्रस्तांसाठी उदयनराजेंची भावूक पोस्ट

News Desk
सातारा | राज्यात पावसाने कहर केला आहे. पुराने गावं उधवसमहा झाली आहेत. अशापूरग्रस्त बांधवांना खासदार उदयनराजे भोसले यांनी धीर दिला आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो...
महाराष्ट्र

दरड सत्र सुरूच, रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली..!

News Desk
रायगड। मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. यात रायगडवरील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत...
महाराष्ट्र

‘तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा’, मुख्यमंत्र्यांचा तळीयेतील नागरिकांना आधार….!

News Desk
महाड। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी तळीये गावात भेट दिल्यानंतर आधार दिला आहे. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी...
महाराष्ट्र

वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गालाही बसला फटका…!

News Desk
रत्नागिरी। गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने कहर केलाय त्यातच आता चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले. चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोक पुराच्या पाण्यात...
महाराष्ट्र

‘तळीयेत अजूनही लोकं बेपत्ता, शोधकार्य सुरूच’, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती….!

News Desk
महाड। महाडच्या तळीये गावात 35 जणांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता...