देशात वाढत चलेलेगी बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आज Maharashtra काँग्रेस च आंदोलन पर पडत आहे. राजभवनावर जाण्यासाठी काँगेस चे कार्यकर्ते आणि नेते निघालेत मात्र त्यांना...
मुंबई | ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने (Banthia Commission) सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डाटा) आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याआधारे ओबीसींचा राजकीय...
मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी अखेर माफी मागितली आहे. कोश्यारींनी आज (1 ऑगस्ट) पत्रक प्रसिद्ध...
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई...
संजय राऊत यांच्या ई डी कारवाई संदर्भात शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया. केंद्राची यंत्रणा काम करत असताना लोकप्रतिनिधिनी बोलना उचित नाही. केंद्राची किंवा...
गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही, या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नव्या वादाला...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या आणखी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. मुंबईतून गुजराती माणूस गेला तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी काल...
मुंबई | आरेतील कथित झाडे तोडल्याच्या निषेधार्थ ‘सेव्ह आरे’ ( Save Aarey ) या मोहिमेतील काही पर्यावरणप्रेमी गुरुवारी (28 जुलै) रात्री उशिराआरे पिकनिक पॉइंटजवळ दाखल...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरणार आहे....