‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं’, राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
मुंबई | शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेलं सोशल मीडियावरचं वॉर थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा इशारा दिल्यानंतर,...