HW News Marathi

Tag : Samana

महाराष्ट्र

‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रश्मी ठाकरेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यावर केली टीका

News Desk
मुंबई | भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’...
महाराष्ट्र

सामनाच्या संपादकपदी आता मिसेस मुख्यमंत्री! रश्मी ठाकरेंकडे नवी जबाबदारी..

Arati More
मुंबई | आजपासून सामनाच्या संपादकपदी मिसेस ठाकरे विराजमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे...
देश / विदेश

देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत, सामनातून टीका

News Desk
मुंबई | दिल्लीत आजही अनेक ठिकाणी तणाव आणि दगडफेक सुरू आहे. जर देशाची राजधानीच सुरक्षित नसेल तर मग काय सुरक्षित आहे, असा प्रश्न पडतो. 1984...
महाराष्ट्र

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

swarit
मुंबई | मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दैनिक सामनाला उद्धव ठाकरे यांनी दीर्घ मुलाखत दिली. संजय राऊत यांनी घेतलेल्या त्यांच्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी...
व्हिडीओ

Sanjay Raut And Sharad Pawar | पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात..’मुख्यमंत्री शिवसेनेचाचं’

Arati More
शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज पत्रकारांशी बातचित...
राजकारण

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली !

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या...
महाराष्ट्र

मुंबईतील अतिवृष्टीसाठी फक्त शिवसेनेवर टीका, सामनातून उद्धव ठाकरेंचा सवाल

News Desk
मुंबई | मुंबईतील सखल भागांत पाणी साचण्यापासून मालाडच्या दुर्घटनेपर्यंत सगळय़ाचे खापर शिवसेनेवर फोडण्याचे नेहमीचे उद्योग आताही सुरूच आहेत. संपूर्ण जून महिन्याची सरासरी ओलांडणारा पाऊस मुंबईवर...
राजकारण

उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी !

News Desk
मुंबई | “भारताच्या हवाई हल्ल्याबाबत मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले की, पाकिस्तानवर भारताने खरंच हल्ला केला का? 300 दहशतवादी खरंच मारले का? आंतरराष्ट्रीय...
राजकारण

निवडणूक वर्षात ‘दारूकामा’चा जीवघेणा धंदा रोखण्याचा ‘जोश’ सरकार दाखविणार ?

News Desk
मुंबई | उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये विषारी दारूमुळे मृत पावलेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मृत्यूच्या सत्राबाबत...
राजकारण

राजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ तर गडकरी सांगतात, ‘सहमतीने मंदिर बांधा’

News Desk
मुंबई | अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला,...