मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किंचितही अपमान झाला नाही. त्यांचा अपमान आम्ही सुद्धा सहन करू शकत नाही,” असे...
मुंबई। देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा ‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. जनरल...
मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विठ्ठल लोकरे यांचा आज (१० जानेवारी)...
मुंबई। महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला...
उस्मानाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्योग आढावा बैठक आज (९ जानेवारी) बोलविण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेचे नाराज आमदार आणि माजी...
मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी काल (८ जानेवारी) जाहीर केली. ठाकरे सरकारमधील ४३ मंत्र्यांपैकी ७ मंत्र्यांना कुठल्याही जिल्ह्याचे पाकलमंत्रीपद मिळाले...
उस्मानाबाद | शिवसेनेमध्ये नाराजनाट्य संपण्याचे नाव घेत नाही. यात आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केली आहे....
मुंबई। देशात अराजकता निर्माण करणारे राजकारण धोकादायक आहे . अशाने देशाचे तुकडे पडतील , समाजास तडे जातील . विद्यापीठे , महाविद्यालये रक्ताने भिजवायची , विद्यार्थ्यांना...
मुंबई | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (५ जानेवारी) ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जावून सदिच्छा भेट घेतली. दोन्ही राज्याच्या...