HW News Marathi

Tag : शेतकरी

महाराष्ट्र

मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याला अखेर पोलिसांनी सोडले

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्री त्यांना भेटण्यासाठी आलेला शेतकरी आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या शेतकऱ्याचे नाव देशमुख असून ते...
महाराष्ट्र

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान जवळपास ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

News Desk
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू होता. राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना दुसऱ्याबाजुला अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शेतकरी ओल्या...
महाराष्ट्र

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk
पुणे | “दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल,” असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री जंयत पाटील यांनी माध्यमांशी...
महाराष्ट्र

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk
मुंबई | महाविकासआघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्जमाफी करण्याची घोषणा केली. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला...
महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफी, दहा रुपयांत थाळी, ठाकरे सरकारच्या १० मोठ्या घोषणा

News Desk
नागपूर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय, दहा रुपयात...
Uncategorized

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार !

News Desk
नागपूर | शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अनौपचारिक गप्पामध्ये...
महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

News Desk
मुंबई | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्हे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (२० नोव्हेंबर)...
महाराष्ट्र

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

News Desk
नवी दिल्ली | “डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक लोकप्रिया सरकार स्थापन होईल,” असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे....
महाराष्ट्र

आता मनसे देखील घेणार राज्यपालांची भेट

News Desk
मुंबई। राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली काँग्रेस-राष्ट्रवादींच्या दिग्गज नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे. मात्र, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे...
महाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा राजभवनावर मोर्चा

News Desk
मुंबई | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू मोर्चा काढला होता. मात्र, बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचा हा मोर्चा...