HW News Marathi

Tag : कोल्हापूर

महाराष्ट्र

कोल्हापूर आणि सांगली महापूरात आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू

News Desk
पुणे। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४३जणांचा मृत्यू झाला असून फक्त सांगली जिल्ह्यात २१ बळी आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा...
महाराष्ट्र

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

News Desk
कोल्हापूर | राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूर परिस्थितीवर...
महाराष्ट्र

राज्यातील पुरग्रस्तांना अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये रोख

News Desk
कोल्हापूर । कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य म्हणून...
महाराष्ट्र

आज कोल्हापुरात वाहतुकीसाठी ‘कोणते’ मार्ग सुरू होणार

News Desk
कोल्हापूर । गेल्या सहा दिवसापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये...
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ‘ईद’ला बकरी न कापण्याचा मुस्लीम बांधव निर्णय, पूरग्रस्तांना करणार मदत

News Desk
मुंबई | राज्यातील कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे कोल्हापूरातील मुस्लीम समाजाने ‘बकरी ईद’ ला बकरीवर येणारा खर्च टाळून ती रक्कम...
महाराष्ट्र

कोल्हापूरतून २ लाख तर सांगलीतून ४ लाख नागरिकांचे स्थलांतर

News Desk
पुणे | कोल्हापूर आणि सांगलीतील महापूरात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर (११ ऑगस्ट) सांगलीतून ४ लाख ४१ हजार ८४५ नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात...
महाराष्ट्र

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk
मुंबई | “कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पूरपरिस्थितीवर राजकारण न आणता पूरग्रस्त जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगत,” पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका...
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे !

News Desk
सांगली | सतत पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीला मोठा फटका बला आहे. राज्यभरात अडकलेल्या पूरग्रस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिकांच्या घरात पूराचे...
महाराष्ट्र

आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

News Desk
मुंबई । सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात...
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदत की फक्त जाहीरातबाजी ?

News Desk
महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अद्यापही शासनाकडून शक्य तितकी मदत लोकांपर्यत पोहोचतं नाहीये . या परिस्थितीमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, हजारो नागरिक बेघर झाले...