नवी दिल्ली | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. “राज्यात सरकार कधी स्थापन होणार याची आम्ही वाट बघत आहोत,” असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...
मुंबई | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार कोटी तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त...
मुंबई | “राष्ट्रपती जवटीच्या वक्तव्यावरून शिवसेना राज्यातील जनतेची दिशाभूल करते,” असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. मात्र,...
नागपूर | वाघाचे संवर्धन करणे, त्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असा टोला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय...
मुंबई | राज्यात अवकाळी पावसाने शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) पत्रकार...
मुंबई | शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रही भूमिका बाजुला ठेवा, तर शिवसेनेने काँग्रेससोबत जाणेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा ठरणार आहे, अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे...
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आठवडा उलडला असला तरी सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे....
बीड | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा, असे पत्र एका...
मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून ही राज्यात सरकार सत्ता स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण...
मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेनेने थेट मुख्यमंत्रीपदावरचे दावा ठोकला आहे. तर भाजप मुख्यमंत्रिपदासह महत्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार...