मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा पुन्हा एकदा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत पुढे म्हटले की, “मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार ही...
मुंबई। राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर हटून बसली आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे, मात्र,...
मुंबई । “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. गोड बातमी कधीही येऊ शकते,” असा ठाम विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री...
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात सुरु झालेला सत्तासंघर्ष काही थांबायचे नाव घेतानाच दिसत नाहीये. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसताना...
मुंबई | राज्यात शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस होऊन ही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे...
मुंबई | “जनादेश महायुतीला, त्यामुळे सरकार महायुतीतीचेच येणार,” असा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, ३१ डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष...
मुंबई | महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये, असे मत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडले. दलवाईंनी आज (६ नोव्हेंबर) ‘सामना’च्या कार्यालयात दाखल...
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात सुरु झालेला सत्तासंघर्ष काही थांबायचे नाव घेतानाच दिसत नाहीये. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसताना...
मुंबई | शरद पवार मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल तयार नाही, असे म्हणत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लावला...
मुंबई | विधानसभेचा निकाल लागून १२ दिवसांहून अधिकचा कालावधी आता उलटून गेला असला तरीही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात आता कोणाचे सरकार येणार...