…ज्यांना सामना करायचं आहे त्यांनी Mumbai मध्ये यावं!, Sanjay Raut यांचा इशारा
विधान परिषद निवडणुकींचा निकाल लागताच राज्यातील राजकीय सूत्रे हलली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारताच शिवसेनेला गळती लागली. याचा फटका महाविकास आघाडीलाही बसला आहे. त्यामुळे...