HW News Marathi

Tag : MVA

Covid-19

पाऊस, वारा काहीही असले तरी उद्याचा मराठा मोर्चा निघणारच ! विनायक मेटेंचा इशारा

News Desk
मुंबई । “बीडमधील मराठा समाजाच्या ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणा’चा या लढ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने काही जणांच्या पोटात पोट शूळ उठला आहे. म्हणून...
महाराष्ट्र

भांड्याला भांड लागणारच, आम्ही समन्वयातून मार्ग काढू ! राऊतांच्या संतापानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk
मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खेड पंचायत समितीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी...
Covid-19

कोणत्याच पक्षाला टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीय ! जयंत पाटील

News Desk
मुंबई । “आगामी निवडणूकांमध्ये फार टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता कुठल्याच पक्षाला नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (४...
व्हिडीओ

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना नेहमी निर्णयाआधीच घोषणेची घाई का ?

News Desk
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे कालपासून मोठे चर्चेत आहेत. कारण तुम्हाला माहीतच असेल की वडेट्टीवरांनी राज्यात ५ टप्प्यांत अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येणार...
Covid-19

समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! नारायण राणेंचा संभाजीराजेंवर घणाघात

News Desk
मुंबई । संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भाजपची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता...
Covid-19

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk
मुंबई । “महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे”, अशी बोचरी टीका भाजपचे विधान परिषदेचे...
महाराष्ट्र

गोपीनाथराव नाहीत म्हणून आज सत्ता गेली ! जानकरांची खंत

News Desk
बीड । “मुंडे साहेब आज असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते. गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली”, अशी खंत रासप नेते महादेव...
Covid-19

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाचा ‘कोल्ड ब्लडेड खून’ ! शेलारांचा घणाघाती आरोप

News Desk
मुंबई । मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ह्या मुद्द्यावरून दरदिवशी जुंपत आहे. भाजपकडून महाविकासआघाडी सरकारवर अत्यंत बोचरे आरोप...
Covid-19

चंद्रकात पाटलांचा रात्रीवरच जास्त भरोसा !  जयंत पाटलांनी डिवचले

News Desk
मुंबई | “महाविकास आघाडी सरकार सगळे झोपेत असतानाच कोसळेल” या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या...
महाराष्ट्र

उजनी पाणीसंघर्ष मिटला ! उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णयच रद्द

News Desk
मुंबई । सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी आहे. सोलापूरच्या उजनी धरणातून इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी ५ टीएमसी पाणी मिळाणार नाही, असे आता राज्य सरकारकडून जाहीर करण्यात...